फेब्रुवारी २०१७ मध्ये महापालिका निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपाला मत द्या मी नाशिक दत्तक घेतो अशी घोषणा केली. नाशिककरांनी दत्तक नाशिकच्या भरोशावर महापालिकेवर भाजपाची एकहाती सत्ता आणली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी २८ मे ...
देशात कलाल समाजाची लोकसंख्या सहा कोटींच्या आसपास आहे. मात्र हा समाज विखुरलेला असल्यामुळे त्यांची ताकद दिसून येत नाही. तेव्हा समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी कलाल समाजाचे एकत्रीकरण, एकजूट होणे काळाची गरज असल्याचा सूर कलाल समाज कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त ...
सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागातील सायाळे परिसरात गेल्या आठवड्याभरापासून तरसाच्या टोळीने अक्षरश: उच्छाद मांडला आहे. रविवारी सायंकाळी तरसाने हल्ला केल्याने ६५ वर्षीय शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. ...
नायगाव - सिन्नर तालुक्यातील देशवंडी येथे जलयुक्त शिवार योजने अंतर्गत युवा मित्र व ग्रामस्थांच्या श्रमदानातून झालेल्या कामामुळे परिसरात साठणार तीन कोटी लिटर पाणीसाठा मिळणार आहे. ...
स्वातंत्र्य मिळाले नाही तर मिळविले असे तरुण पिढीला सांगण्याची गरज आहे. परंतु, तरुणांपुढे चुकीच्या पद्धतीने इतिहास मांडला जात आहे. स्वातंत्र्याचे मोल तरुण पिढीला सांगण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. सच्चिदानंद शेवडे यांनी सावरकर जयंत ...