नाशिक व अहमदनगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाºया विश्रामगडावर मुंबई येथील मल्हार ट्रेकर्सच्यावतीने ५० विविध वृक्षाच्या बियांचे बीजारोपण करण्यात येऊन तसेच स्वच्छता मोहीम राबविण्यात आली . ...
येवला तालूक्यातील राजापूर येथे यंदाच्या दुष्काळी परिस्थितीने येवला नांदगाव रोडला असलेल्या चिकुची बाग पाण्यावाचून वाळून गेली आहे. येथील शेतकरी सुरेश पांडुरंग अलगट यांनी मोठ्या कष्टाने चिकुची बाग फुलवली होती. माञ निसर्गाने हुलकाहुनी दिल्याने हि बाग पाण ...
आरटीई अंतर्गत राखीव २५ टक्के जागांवरी प्रवेशप्रक्रियेत पालकांनी केलेल्या ऑनलाईन अर्जांमधील तांत्रिक त्रूटी दुसऱ्या सोडतीपूर्वी दूर करण्यासाठी काही फेरबदल करण्याची संधी प्राथमिक शिक्षण संचालनालयाने उपलब्ध करून दिली आहे. मात्र नामांकित शाळांमध्ये आपल्य ...
तालुक्यातील पूर्व भागात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याने दुचाकीस्वारांवर हल्ले चढविल्याने परिसरात मोठी घबराट पसरली आहे. परिसरातील जनावरांना भक्ष्य करणाऱ्या बिबट्याने आता मानवांवरदेखील झडप घातल्याने परिसरात अनेक गावांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. ...
महाराष्टतील विद्यापीठांमध्ये लोककवी वामनदादा कर्डक यांच्या नावे अध्यासन व्हावे यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नाशिक- मधील मुक्त विद्यापीठा- नंतर आता औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात वामनदादांच्या नावाने अध् ...