मे महिन्यात अन्नधान्य महामंडळाकडून नाशिक जिल्ह्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी तांदळाचा पुरेसा पुरवठा न करण्यात आल्याने रमजान महिन्यात शहरातील रेशन दुकानांमध्ये तांदळाचा खडखडाट निर्माण झाला असून, रेशनचे धान्य खाणाऱ्या गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आल ...
सरसकट कर्जमाफी व शेतीलमालाला दीडपट हमीभाव या मागण्यांसाठी राष्ट्रीय किसान महासंघ व किसान एकता या राष्ट्रीय संघटनांसह देशभरातील १७० संघटनांनी १ ते १० जून या कालावधीत देशव्यापी शेतकरी संप पुकारला असून या संपाच्या शेवटच्या दिवशी १० जूनरोजी संपात सहभागी ...
नाशिकरोड विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आवारात असलेले सेतू कार्यालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद असून, विविध दाखल्यांसाठी पालक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यामुळे सदर सेतू कार्यालय तातडीने सुरू करावे, अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिष ...
केंद्रातील मोदी सरकारच्या कारकिर्दीला चार वर्षे पूर्ण झाले असून या चार वर्षात मोदी सरकाने जनतेचा विश्वास घात केल्याचा अरोप करीत नाशिक शहर काँग्रेस कमिटीतर्फे शनिवारी (दि.26)शहरातून मोर्चा काढूून जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. ...
अन्नधान्य महामंडळाकडे पुरेसे धान्य उपलब्ध नसल्याने मे महिन्यात जिल्ह्यातील रेशनचा सुमारे २० हजार क्विंटल तांदूळ व्यपगत झाला असून, रेशन दुकानदारांकडे एप्रिल महिन्याचा साठा असल्यामुळे तूर्त ग्राहकांची ओरड नसली तरी, अन्नधान्य महामंडळाकडून धान्य मिळण्यास ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत राबविण्यात आलेल्या रेशनच्या धान्य वितरणासाठी ईपीडीएस प्रणालीचा गेल्या दोन महिन्यांपासून सक्तीने वापर सुरू झाल्यामुळे रेशन दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर धान्य वाटपाविना शिल्लक राहिल्याने त्यातच शासनाने जून महिन्याचे धान्य चा ...
सार्वजनिक वितरण व्यवस्थेत ईपीडीएस प्रणालीची राज्यात अंमलबजावणी करण्यात आल्याने कोणत्याही शिधापत्रिका-धारकाला हव्या त्या रेशन दुकानातून धान्य घेण्याची मुभा पोर्टेबिलिटीने देण्यात आल्याने त्याचा प्रभावी वापर शिधापत्रिकाधारकांकडून होऊ लागला असून, पंधरा ...