भारताने कांदा निर्यातशुल्क लावल्यावर बांगलादेशात कांदा महाग झालाच शिवाय त्या देशातील कांदा आवकही घटली. दुसरीकडे बांगलादेशाने नागपूरच्या लोकप्रिय संत्र्यावर आयातशुल्क लावले. आता कांद्यानंतर संत्रा बागायतदार अडचणीत आहेत. ...
Nagpur News: राज्यातील नागपूरसह इतर काही जिल्ह्यांमधील सरपंचपदाचे आरक्षण ५० टक्क्यांवर गेले आहे. त्यामुळे यासंदर्भात कायदेशीर पावले उचलण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी राज्य सरकारला दिले. ...