‘ती येणार, ती धावणार’ या चर्चांनी मागील आठवडाभरापासून नागपुरकर उत्साहित होते. सोमवारी ‘ती’ केवळ आलीच नाही, तर शहरातून आपला ‘जलवा’ दाखवत आबालवृद्धांची मने जिंकत गेली. तिची एक ‘झलक’ मिळावी यासाठी कुणी गच्चीवर तर कुणी रस्त्यावरच उभे झाले आणि एक अनोखे ‘स ...
वर-वधूला आलेल्या गिफ्ट पाकिटमधील दीड ते दोन लाखांची रोकड असलेली बॅग चोरट्याने लंपास केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत वर्धमाननगरातील एका लॉनमध्ये शनिवारी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली. ...
शाळा सिद्धी उपक्रमांतर्गत शाळांना स्वयंमूल्यमापनाचे काम करायचे आहे. या कामात ३३२ शाळांकडून हयगय होत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला शासनाने फटकारले आहे. या उपक्रमात नागपूर जिल्हा टॉपटेनच्याही बाहेर गेला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकाऱ्यांनी या शाळांना फेब्र ...
केवळ रामनामाचा जप करणे किंवा पूजापद्धती म्हणजेच धर्म नसून, देश समृद्धी व्हावा, सुखी व्हावा आणि प्रत्येकाने आपले समजून देशासाठी काम करावे म्हणजे धर्म असल्याचे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सहसरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांनी व्यक्त केले . मंथन व्यासपी ...
शहरात मेट्रोची प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी महामेट्रो पूर्णपणे तयार असल्याचे रेल्वे बोर्ड आणि आरडीएसओच्या (संशोधन डिझाईन आणि मानक संघटना) पाहणी दौऱ्यातून स्पष्ट झाले आहे. नागपूर मेट्रोच्या प्रवासी सेवेसाठी आरडीएसओने अनेक महत्त्वाच्या बाबींना मान्यत ...
वयाच्या ४१ व्या वर्षी समर्पित वृत्तीने खेळणाऱ्या वसीम जाफरसारख्या अनुभवी खेळाडूपासून प्रेरणा घेत शिखर गाठण्याचे प्रयत्न करा, असा मोलाचा सल्ला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे चेअरमन (आयसीसी) अॅड. शशांक मनोहर यांनी विदर्भाच्या युवा क्रिकेटपटूंना दिला. ...
धर्म-अध्यात्माचा मूळ उद्देश हा मनुष्याच्या अंतरंगात मानवी अथवा दैवी गुणांची स्थापना करणे आहे. हे काम म्हणावे तितके सोपे नाही. मनुष्याची वैचारिक व भावनिक जडणघडण ही काही प्रमाणात अनुवंशिकरीत्या तर बऱ्याच प्रमाणात लहानपणापासून मिळणाऱ्या संस्कार व शिक्षण ...