मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
कला शाखेत मोठ्या प्रमाणात संधी असल्या, तरी त्याबाबत शाश्वती नसल्यामुळे या शाखेकडे मुलांसह पालकांचेही दुर्लक्ष झाल्याचा समज मध्यंतरीच्या काळात पसरताना दिसत होता. ...
कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३च्या पहिल्या भुयारी मेट्रो मार्गाची अंमलबजावणी करणाऱ्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने केवळ ६ महिन्यांत २ हजार १९२ मीटरचे भुयारीकरण पूर्ण केले आहे. ...
पोलीस असल्याचे भासवत एका न्यायबंदी आरोपीने भायखळा कारागृहाचे सुरक्षा कवच तोडून पळ काढल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. आसिफ माजीद शेख असे आरोपीचे नाव आहे. तो चोरीच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत होता. भायखळा कारागृहाचे तुरुंगाधिकारी दत्तात्रय खांडेकर ( ...
देशामध्ये किमान पाच कोटी व्यक्ती या थॅलेसेमिया मायनर आहेत, तर दरवर्षी दहा हजार ‘थॅलेसेमिया मेजर’ रुग्णांची भर पडत आहे. त्याचवेळी आपल्या देशामध्ये २ ते ५ टक्के थॅलेसेमिया ‘मेजर’ किंवा ‘मायनर’ मूल जन्मण्याचा धोका आहे. असे असतानाही सरकारी पातळीवर आजही य ...
मुंबई येथील भुलेश्वरमधील अनधिकृत सुवर्ण व्यवसाय अन्यत्र स्थलांतरित करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देऊनही एकाही व्यावसायिकाचे स्थलांतर होऊ शकलेले नाही ही बाब भुलेश्वरच्या नागरिकांनी सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या जनता दरबारात निदर्शना ...
मुग्धा चिटणीस - घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान, ठाणे व व्यास क्रिएशन्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कथाकथनकार मुग्धा चिटणीस - घोडके हिच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ...