मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सादर होणारा इंद्रधनुचा शब्दयात्रा हा कार्यक्रम म्हणजे अशा वाचनवेड्यांसाठी एक पर्वणीच असते. यावेळी तीन तरुण कवींनी त्यांचे वाचनानुभव सादर केले. ...
मुंबई महापालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि राज्य सरकार मुंबईतल्या पर्यावरणाच्या नावाने कितीही गोडवे गात असले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती मात्र वेगळीच आहे. येथील वृक्षांची संख्या दिवसागणिक घटत असून, मुंबईचा विचार करता येथे पाच माणसांमागे के ...
घाटकोपर उच्चस्तरीय जलाशयाच्या पाण्याची टाकी क्रमांक २च्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले आहे. हा जलाशय ७ मेपासून कार्यान्वित करण्यात आल्याने, ७ मेपासून पुढील सात दिवस म्हणजे, १४ मेपर्यंत मुंबईकरांनी पाणी उकळून व गाळून प्यावे, असे आवाहन महापालिकेने केले आह ...
मालाड पूर्वेकडील पुष्पा पार्क येथे मार्च महिन्यात ‘माणुसकीची भिंत’ हा उपक्रम युवासेनेच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला. या उपक्रमाला दोन महिने चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र, एप्रिल महिन्यांपासून या माणुसकीच्या भिंतीकडे गरजवंत फिरकत नाहीत. त्यामुळे फक् ...
महालक्ष्मी येथील धोबीघाट परिसरातील अनधिकृत बांधकामे हटविण्याचा मुंबई महापालिकेचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महापालिकेने बांधकामे हटविण्यासंदर्भात बजावलेली नोटीस रद्द करण्यात यावी, यासाठी येथील रहिवाशांनी केलेल्या याचिकांवर अंतरिम दिलासा देण्यास उच्च न ...
मध्य प्रदेशमधील धार जिल्हा रुग्णालयात पोलीस भरतीदरम्यान सुरू असलेल्या वैद्यकीय तपासणीत उमेदवारांच्या छातीवर जात लिहिण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. त्याच्या निषेधार्थ मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाने सोमवारी दादर रेल्वे स्थानकाबाहेर मध्य ...