मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुलाने घराबाहेर काढलेल्या वर्सोवा, सात बंगला येथील शंकर वाघमारे (७२) यांना मदतीचा हात हवा आहे. २०१० साली त्यांचा मुलगा विकास उर्फ बॉबी (४५) याने आपल्या जन्मदात्या वडिलांना घराबाहेर काढले होते. याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाणे ठाणे येथे तक्र ारही नोंदविण् ...
मुलुंड पूर्वेकडील मुलुंड जिमखाना येथील राजे संभाजी मैदानात महापालिकेकडून सिमेंट-काँक्रिटीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. स्थानिकांना श्वास घेण्यासाठी एकमेव राजे संभाजी मैदान शिल्लक राहिले असून पालिकेच्या या बांधकामाला मुलुंडवासीयांनी तीव्र विरोध केला ...
महापालिकेच्या चौकशीत दोषी ठरलेल्या ठेकेदारांवरच प्रशासन मेहेरबान असल्याचे चित्र आहे. कचऱ्याच्या प्रस्तावात हा घोटाळा समोर आल्यानंतर, गेल्या महिन्यात काही प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत रोखून धरण्यात आले होते. ...
केंद्र शासनाने औषधविक्री संदर्भात दिलेल्या आदेशांचे पालन न करणाऱ्या मुंबई शहर-उपनगरातील ४१० किरकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांवर एफडीएने कारवाई केली आहे, तर १२१ औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द केले आहेत. ...
ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते सुधाकर प्रभुदेसाई यांचे मंगळवारी पहाटे निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. अच्युतराव पटवर्धन, अशोक मेहता या समाजवादी नेत्यांनी सुरू केलेल्या जनता या इंग्रजी साप्ताहिकाचे ते अनेक वर्षे काम पाहत होते. ...