मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
दादर स्टेशनला लागून असलेल्या क्रांतिसिंह नाना पाटील मंडईला बसलेला अनधिकृत फेरीवाल्यांचा विळखा अखेरीस सुटला आहे. या फेरीवाल्यांवर कारवाई न करणा-या महापालिकेला अखेरीस जाग आली आहे. ...
ब्रह्मांड कट्टय़ावर दोन मैत्रिणीच्या भावस्पर्श कवितांची मैफल मनभावन हा स्वरचित कवितांचा कार्यक्रम आयोजित केला होती. हा कार्यक्रम तनुजा इनामदार, पुर्णिमा नार्वेकर यांनी सादर केला. ...
रविवारी ३७७ क्रमांकाच्या अभिनय कट्ट्यावर माधव साने लिखित "कथुली" या दोन अंकी नाटकाचे सादरीकरण झाले. ठाणे महानगर पालिका परिवहन सेवेतील कलाकार या नाटकाचे सादरीकरण केले. ...