मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
प्रवासादरम्यान जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल, स्टेशन येतात त्याचा अर्थ काय आहे? बहुतेकांना याचा अर्थ माहित नसतो. चला आज आपण जंक्शन, टर्मिनस आणि सेंन्ट्रल याचा अर्थ जाणून घेऊ. ...
अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे औचित्य साधून, सरकार दरबारी काही ना काही मागण्या केल्या जात असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. परंतु, यंदा मुलुंड येथे होत असलेल्या ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात मात्र या अलिखित प्रथेला मूठमाती मिळण्याची चिन ...
बीडच्या कॉन्स्टेबल ललिता साळवे यांच्यावर अखेर शुक्रवारी सेंट जॉर्ज रुग्णालयात लिंगपरिवर्तनाची पहिली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. ता ललितची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. ...
वांद्रे वरळी सी लिंकवरील टोलनाक्याजवळ शुक्रवारी एका फ्टोटिंग क्रूझला जलसमाधी मिळाली. यावेळी बोटीवर असलेल्या 15 जणांना वाचवण्यात यश आले. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ हे फ्लोटिंग क्रूझ रेस्टॉरंट नुकतेच सुरू करण्यात आले होते. आज दुपारच्या सुमारास या रेस्टॉरं ...
खासदार गोपाळ शेट्टी यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या बोरीवली येथील स्वा. सावरकर उद्यान येथे स्वा. सावरकर जयंतीनिमित्त महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तीन दिवस चालणार असून त्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. ...