मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक या प्रकल्पाला शिवडी-न्हावा-शेवा म्हणूनही ओळखले जाते. हा प्रकल्प २२ किमी लांबीचा आहे. या प्रकल्पाचे प्राथमिक स्वरूपाचे काम सुरू झाले आहे. ...
मासिक पाळीविषयी गुप्तता न पाळता, त्याविषयी आईने खुलेपणाने मुलींशी संवाद साधला पाहिजे. गेल्या काही वर्षांत पाळी येण्याचे वय कमी झाले आहे, त्यामुळे पाळीविषयीचे अज्ञान त्या चिमुकल्यांमध्ये असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ...
रमजान महिन्यात मुस्लीम नागरिकांना रोजा (उपवास) सोडण्यासाठी खजूर अत्यावश्यक आहे. खजूर खाऊन रोजा सोडणे हे अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. त्यामुळे रमजान सुरू असल्याने खजूर विक्रीमध्ये वाढ झाली आहे. ...
कुर्ला-शीव स्थानकांदरम्यान धोकादायक बनलेला ६३ वर्षे असलेला जुना पादचारी पूल शनिवारी मध्यरात्री पाडण्यात आला. या पाडकामासाठी दोन १४० टन वजनी क्रेनचा वापर करण्यात आला. ...