मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
महिन्याभरावर आलेल्या गणरायाच्या स्वागतासाठी दादरच्या बाजारपेठा सज्ज झाल्या आहेत. १५ आॅगस्टला आलेल्या सुट्टीचा फायदा घेत मुंबईकरांनी बुधवारी सकाळपासूनच दादर गाठले. ...
भारतीय स्वातंत्र्याच्या ७१व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते पुणे विधानभवनाच्या प्रांगणात मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. ...
एकीकडे तूट भरून काढण्यासाठी बेस्ट उपक्रमात काटकसर सुरू असताना, अनंत अडचणींनी आर्थिककोंडी केली आहे. वाहतुकीची कोंडी, नादुरुस्त ई-तिकीट यंत्र, प्रवासी संख्येत घट अशा असंख्या समस्यांना बेस्ट उपक्रम सध्या सामोरे जात आहे. ...