मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
भारत आणि जगभरामध्ये सध्याच्या काळामध्ये शाश्वत पर्यटनासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे असे मत अमेरिकास्थित ग्लोबल सस्टेनेबल टुरिझम कौन्सीलच्या (जीएसटीसी) संचालिका कॅथलिन पेसोलानो यांनी व्यक्त केले. ...
कोकण इतिहास परिषद, आनंद विश्व गुरु कुल ज्येष्ठ रात्र महाविद्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कै. डॉ. दाऊद दळवी स्मृती व्याख्यानमालेचे (पुष्प दुसरे) आयोजन करण्यात आले होते. ...
रोमी कपूर हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून बॅँकेत एंजट म्हणून काम करणारा तिवारी त्याला माहिती पुरवत होता, या टोळीकडून फसवणुकीचे आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता ...