मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नौदल, तटरक्षक दल आणि पोलीस गस्ती नौका असे तिहेरी सुरक्षा यंत्रणांचे कवच भेदून ३ दिवसांचा धोका पत्करत त्या दहा पाकिस्तानी अतिरेक्यांनी मुंबई गाठली आणि २६/११ ची ती काळरात्र सर्वांच्याच काळजात धडकी भरवून गेली. ...
धकाधकीच्या जीवनात बदलत्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यात हृदयविकार हा गंभीर आजार आहे. तो तरुणपिढीमध्ये सर्रास आढळताना दिसतो आहे. ...
शुक्रवारी नागपूर येथे राज्यात सर्वात कमी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले असून, उर्वरित शहरांचे किमान तापमानही १५ अंशांच्या आसपास आहे. तर मुंबईचे किमान तापमान मात्र २३ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत आहे. ...
मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव गडगडले तरीही ग्राहकच नसल्याने मुंबईत आलेला २७७ ट्रक भाजीपाला मातीमोल झाल्याचे चित्र शुक्रवारी पहायला मिळाले. हा भाजीपाला पिकविणाऱ्या शेतकºयांमधून याबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...
गोवर या आजाराचे सन २०२० पर्यंत समूळ उच्चाटन करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यात मिझल व रुबेला (एमआर) लसीकरणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. ...
लिंक्ड इन या संस्थेने केलेल्या वेतनमान सर्वेक्षणात सर्वाधिक वेतन देणारे शहर ठरण्याचा मान बंगळुरू शहराला मिळाला आहे. सर्वाधिक वेतन देणा-या हार्डवेअर व नेटवर्किंग, सॉफ्टवेअर व आयटी सेवा आणि ग्राहक (कंझ्युमर) या क्षेत्रांनी बंगळुरूला हा मान मिळवून दिला ...
आदिवासी शेतकऱ्यांचे प्रलंबित दावे तीन महिन्यांत निकाली काढण्याचे लेखी आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर उलगुलान मोर्चाची गुरुवारी सायंकाळी यशस्वी सांगता झाली. ...