मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लोअर परळ स्थानकाजवळील रेल्वे पुलाच्या तोडकाम काम ६० टक्के पूर्ण झाले आहे. १०० वर्षे जुना असलेला लोअर परळचा पूल दुरुस्तीसाठी जुलै महिन्याच्या अखेरपासून वाहन, तसेच पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आला आहे. ...
राज्यभर कांद्याचे दर प्रचंड घसरू लागले आहेत. मुंबईमध्ये बुधवारी १४४२ टन आवक झाली. जुना कांदा २ ते ४ रुपये व नवीन ५ ते ८ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. ...
लहान पक्षांना सोबत घेऊन महाआघाडी करण्याच्या प्रयत्नांना खीळ बसल्याचे चित्र असून या पक्षांच्या नेत्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून सन्मानपूर्वक चर्चा केली जात नसल्याचा आरोप करीत महाआघाडीत न जाण्याचा इशारादेखील दिला आहे. ...
कायद्याची अंमलबजावणी, गुन्ह्यांवर आळा घालणे, आणीबाणीची स्थिती सुधारणे आणि समाज गुन्हेगारी मुक्त राहण्यासाठी मदत करणे, ही पोलिसांची जबाबदारी लोकशाहीत नमूद केली आहे. ...
दादर रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्मवर सोमवारी अचानक एक महिला प्रसूत झाली. गीता दीपक वागारे (२१) असे या महिलेचे नाव असून तिला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ...
२०१८ हे वर्ष मुंबईकरांना पायाभूत सुविधांसाठी समाधानकारक असेच होते. म्हाडाची महत्त्वपूर्ण अशी कोकण मंडळाची आणि मुंबई मंडळाची घरांसाठीची लॉटरी या वर्षात उशिरा का होईना फुटली. ...