मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुंबईकरांना स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या महापालिकेलाच स्वच्छता मोहिमेंतर्गत कारवाई करण्यासाठी नवीन संस्था सापडलेली नाही. यामुळे पुन्हा एकदा क्लीन अप मार्शल्सलाच तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात येणार आहे. ...
सातारा जिल्ह्यातील नेहमीच दुष्काळाच्या छायेत असलेल्या माण तालुक्यातील हस्तनपूर गावातील पाणीप्रश्न सोडविण्यासाठी मुंबईकरांसह पुणेकरही एकवटल्याचे चित्र रविवारी पाहायला मिळाले. ...
मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह रायगड, पालघरच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नववर्ष स्वागताचे बेत आखले जात आहेत. शिवाय अनेकांनी नववर्षाचे स्वागत करण्यासाठी एखाद्या पर्यटनस्थळी जाऊ न सेलिब्रेशनची तयारी सुरू केली आहे. ...
वाहिनीनुसार पैसे घेण्याच्या दूरसंचार नियामक प्राधिकरणाच्या (ट्राय) नियमांची अंमलबजावणी करण्याची मुदत तीन दिवसांवर आल्याने त्याला विरोध करणाऱ्या केबलचालकांनी लढा उभारण्याचा निर्णय घेतला असून त्यासाठी बुधवारी तातडीची बैठक बोलावली ...