मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
आगीच्या घटना मुंबईत वाढल्यामुळे सर्वत्र टिकास्त्र उठले आहे. या चौकशीत मुंबई अग्निशमन दलाची यंत्रणा तोकडी असल्याचेही समोर आले. यामुळे खडबडून जागे झालेल्या महापालिका प्रशासनाने अग्निशमन यंत्रणेला बळकट करण्याची तयारी सुरू केली आहे. ...
‘रिअॅलिटी शो’मुळे एका रात्रीत मुलींना प्रसिद्धी मिळते, छोट्या पडद्यावर झळकायची संधी मिळते, त्यामुळे पालक मुलींना या रिअॅलिटी शोमध्ये भाग घ्यायला लावतात. काही वेळा तर जबरदस्ती करतात, अशी उदाहरणेही समोर आली आहेत. ...
गेल्या डिसेंबर महिन्यात आगीचे सत्रच सुरू राहिल्याने २१ लोकांचा मृत्यू झाला. त्यात अंधेरी येथील कामगार रूग्णालय, वरळी येथील साधना हाऊस आणि चेंबूर येथील आगीच्या दुर्घटनेने मुंबई पुन्हा एकदा होरपळून निघाली. ...
२५० कोटी रुपये किमतीच्या जागेवर २१ कोटी रुपये खर्चून उभारलेले धारावी क्रीडा संकुल एका बिल्डरला चालवायला देण्याच्या शासनाच्या निर्णयाविरुद्ध न्यायालयात जाण्याचे क्रीडा संकुल बचाव समितीने ठरविले आहे. ...
महावितरण किंवा राज्यातील वीज कंपन्यांकडील सध्याची यंत्रणा लक्षात घेता प्रीपेड मीटरची अंमलबजावणी हा फार्सच ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. तसेच कायद्याच्या चौकटीत हा निर्णय टिकणार नाही, असाही दावा केला जात आहे. ...
राज्य शासनातर्फे देण्यात येणाऱ्या तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर २०१८ चा जीवन पुरस्कारासाठी बशीर कमरोद्दिन मोमीन (कवठेकर) यांची निवड करण्यात आली असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. ...
अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मुंबईतील एका तरुणाला कोंढवा पोलिसांनी पकडून त्याच्याकडून ९२ हजार १०० रुपयांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त केला आहे. शेहबाज अहमद शहाबुद्दीन अन्सारी (26) असे त्याचे नाव आहे. ...