मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या मुंबईतील एका तरुणाला कोंढवा पोलिसांनी पकडून त्याच्याकडून ९२ हजार १०० रुपयांचा ६१३ ग्रॅम चरस जप्त केला आहे. शेहबाज अहमद शहाबुद्दीन अन्सारी (26) असे त्याचे नाव आहे. ...
मागील वर्षी मध्य रेल्वेवरील १० स्थानकांवर मशिनद्वारे साफसफाईचे काम केले जात असून, या वर्षी आता नव्या ३० स्थानकांवर लवकरच मशिनद्वारे साफसफाई करण्यात येणार आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरातील तिवरांच्या जंगलाचे संवर्धन होण्याऐवजी तिवरांचे जंगल नष्ट होत आहे. परिणामी, तिवरांचे संवर्धन व्हावे आणि योग्य ती कारवाई व्हावी यादृष्टीने मुंबई उच्च न्यायालयाने समिती स्थापन केली आहे. ...
दक्षिण मुंबईत दोन इमारतींच्या मध्यभागी असलेल्या हाउस गल्ल्यांची कचराकुंडी झाली आहे. यामुळे येथील जलवाहिन्यांमधून दूषित पाणीपुरवठा होत असून, स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. ...
लोअर परळ येथे संक्रमण शिबिराच्या बांधकामात विकासकाने दामदुप्पट कमविल्याचा आरोप होत असताना आता सहा आरक्षित भूखंड ताब्यात घेण्याचा प्रस्ताव सत्ताधारी शिवसेनेने हेतुपुरस्सर फेटाळल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. ...
किनारपट्टी नियमन क्षेत्रासाठी (सीआरझेड) अधिसूचना २०१८ काढण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय म्हणजे विकासाला नाही, तर किनारपट्टीच्या विनाशाला आमंत्रण ठरेल. ...