मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एप्रिलमध्ये धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा आढावा घेणारी बैठक घेतली होती. यामध्ये मल्टी ट्रान्सपोर्ट हब विकसित करण्यासाठी एमएमआरडीएची नियुक्ती करण्याचे निर्देश दिले होते. ...
Maharashtra Rain Alert : राज्यातील काही भागात मान्सूनचा कहर (Heavy Rain) सुरूच आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. हवामान विभागाने कोकण, घाटमाथा आणि काही शहरी भागांसाठी ऑरेंज व यलो अलर्ट जारी केला आहे. वाचा सविस ...
राज्यभरातील यंत्रणा दुर्घटना टाळण्यासाठी योग्य प्रकारे कार्यरत असावी. परंतु, दुर्दैव असे की, हे सचिव आपली देखरेखीची भूमिका पूर्णपणे विसरलेले आहेत किंबहुना निर्ढावले आहेत. ...