मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
ललिता पंचमी आणि नवरात्र उत्सावातील पाचव्या माळेचा मुहुर्त साधत विविध राजकीय पक्षांच्या प्रमुख उमेदवारांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत गुरुवारी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केले. ...
‘स्वच्छ रेल, स्वच्छ भारत २०१९’ याद्वारे केलेल्या स्वच्छतेच्या सर्वेक्षणात मध्य रेल्वे मार्गावरील दादर स्थानक मुंबईत आणि महाराष्ट्रात सोलापूर स्थानक अव्वल असल्याची नोंद करण्यात आली आहे. ...