मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
इंजिनाची दिशा बदलूनही अपेक्षित राजकीय यश लाभू न शकलेल्या मनसेने आता विचार वा भूमिकांसोबतच झेंडा बदलून कात टाकण्याच्या घेतलेल्या निर्णयाकडे त्याचदृष्टीने बघता यावे. ...
४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याप्रकरणी अटकेत असलेल्या एचडीआयएलच्या राकेशकुमार वाधवा आणि सारंग वाधवा या पिता-पुत्राविरुद्ध भांडुप पोलीस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ...
मी माझ्या विचारांवर ठाम आहे. सावरकर यांच्यावर मी विचार मांडले. ते व्यक्त करताना मी कोणाला विचारलेले नव्हते. मग, माझ्या विचार व्यक्त करण्यासंदर्भात मी कोणाला उत्तर का देऊ? ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या कामाची केलेली पाहणी राजकीय खेळी असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. ...
शालेय विद्यार्थ्यांनी दररोज पुरेसे पाणी प्यावे, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये तीन वेळा ‘वॉटर बेल’ (पाणी पिण्याची घंटा) वाजविण्याचा अध्यादेश काढला आहे. ...