मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
लॉकडाउनच्या काळात आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर रेल्वे तिकीट बुकिंग सेवा सुरू होती. त्यामुळे एका ठिकाणी अडकलेले प्रवासी १५ एप्रिलपासूनचे रेल्वे तिकीट बुकिंग करीत होते ...
लॉकडाउनमुळे आम्ही चालत घरी निघालो होतो. पण, पोलिसांनी अडवून आम्हाला मजुरांच्या छावणीत ठेवले. १४ एप्रिल रोजी लॉकडाउन संपेल आणि पुन्हा रोजगार मिळेल किंवा गावी जाण्यासाठी ट्रेन सुरू होतील ...
राज्यातील गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ या तीन जिल्ह्यात मात्र एकही रुग्ण होम क्वारंटाइनमध्ये नाही. राज्यात सर्वात जास्त होम क्वारंटाइनमध्ये मुंबईच्या दोन्ही जिल्ह्यांचा समावेश आहे ...
या संवादसेतूमध्ये महिंद्रा अँड महिंद्राचे डॉ. पवन गोयनका (आॅटोमोबाईल्स), फिनिक्स मार्केटसिटी अतुल रूईया (रिटेल आणि मॉल्स), रेमंड्स समूहाचे गौतम सिंघानिया (वस्त्रोद्योग) ...