मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
राज्यातील सहा जिल्ह्यांत केलेल्या सेरो सर्वेक्षणात कोरोना बाधितांचे प्रमाण केवळ १.१३ टक्के आढळले आहे. परिणामी, समूह संसर्गाचा धोका नसल्याचा निष्कर्ष आरोग्य विभागाने काढला आहे. ...
वडिलांची दोन्ही यकृत निकामी झाली आहेत. त्यात पेशी कमी आहेत. शिवाय वयोमानामुळे त्यांना एका डोळ्याने दिसत नाही. याबाबत पोलीस ठाण्याला माहिती असतानाही त्यांना बंदोबस्ताला लावणे चुकीचे आहे... ...
रविवारी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बेस्ट बस चालक निष्काळजीपणे सुसाट जात असताना त्याचे बसवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीस्वारासह दोन कारना धडक देत बस पुढे गेली. या ...
अजूनही सलूनचालकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्याकडे कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावला जात आहे. त्यामुळे मुलाची सोनसाखळी विकून कर्ज फेडावे लागले, अशी खंत एका सलूनचालकाने व्यक्त केली. ...
बॉडी बॅगनंतर आता मास्कची खरेदीही दामदुप्पट किमतीत केल्याच्या आरोप होत आहे. त्यामुळे मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या कारभारावर विरोधी पक्षांनी प्रश्न उपस्थिती करीत चौकशीची मागणी केली आहे. ...