मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
...या पार्श्वभूमीवर पालिकेने वांद्रे कुर्ला संकुल, आरे, संजय गांधी नॅशनल पार्क, रेसकोर्स यांसारख्या मोकळ्या जागा कबुतरांना खाद्य घालण्यास निश्चित कराव्यात, अशी सूचना लोढा यांनी पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे पत्राद्वारे केली. ...
दरम्यान, हजारो कोटी रुपयांचा चुराडा करून समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याच्या प्रकल्पाची मुंबईला गरज नसल्याचे मत याआधीही जलतज्ज्ञांकडून मांडण्यात आले आहे. मात्र, ‘लक्षात कोण घेतो’ या म्हणीच्या वाटेवर चालणाऱ्या पालिकेने एक प्रकल्प अधांतरी असतानाच दुसऱ् ...
या उपक्रमांतर्गत मेट्रो मार्गाशी खांबांवर विशिष्ट संकल्पना आणि रंगसंगती वापरून रंगकाम करण्यात आले आहे. एखादा मेट्रो मार्ग ‘रेड लाइन’ म्हणून ओळखला जात असेल, तर त्या मार्गावरील खांब लाल रंगातील डिझाइनद्वारे सजविले जात आहेत. जेणेकरून त्या मार्गाची ओळख स ...