मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मानसिक छळ, आर्थिक कारण की उत्तेजक द्रव्याच्या व्यसनामुळे त्याने हे पाऊल उचलले याबाबत दोन दिवसांत निष्कर्ष निश्चित केला जाणार असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ...
माहिती-तंत्रज्ञान (आयटी) आणि तंत्रज्ञान सक्षम सेवा (आयटीईएस) यामध्ये ४१ लाख कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी १६०० कर्मचाऱ्यांशी चर्चा करून नाइट फ्रँक इंडिया या सल्लागार संस्थेने कॉर्पोरेट रिअल इस्टेटवरील ‘वर्क फ्रॉम होम कल्चरचा परिणाम’ हा अहवाल प्रसिद ...
खासगी रुग्णालयांना राज्य शासनाने काढलेल्या आदेशाचे पालन करणे बंधनकारक असणार असून कोरोनाच्या रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याबरोबरच उपचाराच्या दरावर देखील नियंत्रण राहील, असे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. ...
देशाची सरासरी ५४५ इतकी आहे. देशात संसर्ग दर देशाच्या तुलनेत कमी असणाºया राज्यांतसुद्धा महाराष्ट्र नाही. सर्वात कमी राजस्थानमध्ये ४.१८ टक्के तर भारताचा ८.५७ टक्के तर महाराष्ट्राचा संसर्ग दर १९.१५ टक्के इतका आहे असे फडणवीस यांनी पत्रात नमूद केले आहे. ...