मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Mumbau News: मुंबईत २०२४-२५ या वर्षात पारंपरिक आणि मियावाकी पद्धतीने २० हजार ४४ वृक्ष लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे एकूण वृक्षांची संख्या २९ लाख ७५ हजारांवर पोहोचल्याची माहिती महापालिकेने यंदाच्या पर्यावरण अहवालात दिली आहे. ...
Mumbai Ganesh Mahotsav : वरळी बीडीडी चाळीतून टॉवरमधील फ्लॅटमध्ये गेलेल्या ढीका आणि लवंगारे कुटुंबीयांच्या घरी बुधवारी गणपती बाप्पा विराजमान झाले. बीडीडी चाळीतील क्र. ३१ च्या इमारतीतील या दोन्ही कुटुंबीयांकडे काही जुन्या रहिवाशांनीही भेट देऊन गणरायाचे ...
मुंबईच्या जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर येथे सुरू असलेल्या सियाल इंडिया २०२५ या देशातील सर्वात मोठ्या फूड एक्स्पोमध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘उमेद’ अभियानातील महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सादर केलेल्या उत्पादनांना विशेष दाद मिळाली आहे. ...
Mumbai Ganesh Mahotsav: गणेशोत्सवानिमित्त गणेश गल्ली अर्थातच 'मुंबईच्या राजा'पासून तेजूकाया मेन्शनपर्यंत आणि काळाचौकी येथील महागणपतीपासून चिंचपोकळीच्या 'चिंतामणी 'पर्यंतचा परिसर हजारोंच्या संख्येने येणाऱ्या भाविकांनी फुलून गेला आहे. ...
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे ठाणे शहर व जिल्हा, वसई येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारण्यात आलेल्या ५ हजार २८५ सदनिका व ओरोस (सिंधुदुर्ग), कुळगाव-बदलापूर येथील ७७ भूखंड विक्रीच्या लॉटरीसाठी अर्ज नोंदणी व अर्ज भरणा प्रक्रियेला १२ सप्टेंबरपर्यंत दु ...
Maratha Kranti Morcha: मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आज मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणाला सुरुवात केली. ...
Manoj Jarange Patil in mumbai azad maidan for maratha reservation : आझाद मैदानावर आज सकाळी १० वाजल्यापासून मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला सुरूवात ...