मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Congress leader Nana Patole : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्वतःला झोकून देऊन कामाला लागावे, असे आवाहन नाना पटोले यांनी केले आहे. ...
मुंबईच्या आशुतोष चौधरीला बिस्किट कपमध्ये चहा विकण्याची एक नविन संकल्पना सुचली. त्यामुळे त्याने मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे बिस्किट चहाचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे त्याच्या डोक्यामध्ये ही कल्पना कशी सुचली त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा ...
राज्यात दिवसभरात ८,८६१ रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर आतापर्यंत एकूण २१,३४,०७२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.२१ टक्के एवढे झाले आहे. ...
अखेर बेपत्ता बोटीचा ठावठिकाणा आणि सुखरूप किनारा गाठल्यानंतरच शोध मोहिमेला पूर्णविराम मिळाला. मात्र पैसे वाचविण्याच्या नादात १६ खलाश्यांचा जीव मात्र धोक्यात आला होता. ...
अंधेरी येथील सोलिटेयर कॉपोर्रेट पार्क व वरटेक्स बिल्डिंगच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. मलवाहिनीही थोपवण्यात आली. कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी थकीत रकमेच्या ५० टक्के रक्कम म्हणजे ९.६० कोटी व ३१ लाख रुपये भरले. ...