मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
देशांतर्गत प्रवाशांसाठी लागू केलेल्या नव्या नियमावलीनुसार दिल्ली, राजस्थान, गोवा, केरळ, गुजरात, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या सात राज्यांतून मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रवाशांना कोरोना चाचणीचा निगेटिव्ह अहवाल सादर करणे बंधनकारक आहे ...
Coronavirus in Maharashtra : एकीकडे संपूर्ण देशात कोरोनाचा संसर्ग चिंताजनक पातळीवर वाढला असताना महाराष्ट्रात मात्र कोरोनाची वाढ हळूहळू घटू लागल्याचे चित्र दिसत आहे. ...
विझक्रॉफ्ट कंपनीचे विमान होते. वैमानिक केसरी सिंग हे या विमानाचे पायलट होते. तासाभरापूर्वी अलर्ट आला होता. अशावेळी विमानाचे वजन कमी होणे गरजेचे होते. ...