मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
११ प्रो गोविंदांच्या थरांच्या कसरत ठाणेकरांनी शुक्रवारी अनुभवली. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहिहंडीला हजेरी लावून गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. ...
आज सकाळी 10.30च्या सुमारास येथील नागरिकांना हादरे जाणवले यानंतर नागरिक तत्काळ इमारतीतून बाहेर पडले यामुळे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...
Mumbai : यंदाच्या तुलनेत गेल्यावर्षी सातही तलावात ८५ टक्क्यांहून कमी पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्यावर्षी याच कालावधीत ८३.७५ टक्के इतका म्हणजेच १२,१२,११२ दशलक्ष लीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होता. ...