मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Ganesh Mahotsav: कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षांनंतर मुक्त वातावरणात बाप्पांचे स्वागत करता आल्याने जनसागराला भक्तीचा महापूर आल्याचे चित्र राज्यभरात सर्वत्र पहायला मिळाले ...