मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
केंद्र सरकारच्या 'वन स्टेशन,वन प्रॉडक्ट' या योजने अंतर्गत मुंबई ग्राहक पंचायत आपली खास दर्जेदार उत्पादने अत्यंत रास्त दरात रेल्वे प्रवाशांना उपलब्ध करुन देणार आहे. ...
अयोध्या पौळ यांनी कालच मारहाणप्रकरणी प्रतिक्रिया दिली होती. घटनास्थळी काय झालं, पोलिसांनी काय भूमिका घेतली, याबाबत अयोध्या पौळ यांनी गंभीर आरोप केले आहेत. ...
बहुधा आंबा महोत्सवात फक्त हापूस आंबा प्रकाशझोतात असतो. परंतू इथे महाराष्ट्र आणि इतर राज्यांतील मिळून २७ विविध प्रकारचे पावसाळी आंबे सादर केले गेले. ...
मुंबई : मुंबईच्या वाहतूककोंडीवर पर्याय म्हणून महापालिकेचा महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्प होऊ घातला आहे. कोस्टल रोडचे काम मुंबईकरांच्या डोळ्यांत ... ...
ईशान्य मुंबई हा तसा भाजपचा गड मानला जातो. या लोकसभा मतदारसंघांमध्ये मुलुंड, भांडूप पश्चिम, विक्रोळी, घाटकोपर पूर्व, घाटकोपर पश्चिम, मानखुर्द - शिवाजीनगर या सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. ...
मीरा रोड येथे मनोज साने याने त्याची साथीदार सरस्वती वैद्य हिची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून कुत्र्यांना खाऊ घातले. ...