आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
Crime News: प्रेमसंबंधांना नकार दिल्याच्या रागात प्रेयसीवर वार केल्याचा प्रकार काळाचौकीमध्ये समोर आला. हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी काळाचौकी पोलिसांनी प्रियकराला अटक केली आहे. समीर बाळकृष्ण राऊत (४४) असे आरोपीचे नाव आहे. ...
Mumbai: दुकाने आणि आस्थापनांवरील नामफलक मराठीतून असावेत यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत संपली असली तरी अनेकांनी त्याकडे कानाडोळा केला असल्याचे मुंबई महानगरपालिकेने केलेल्या पाहणीत आढळून येत आहे. ...
Crime News: गुटखा विक्री तसेच पोलिस ठाण्यातच पार्टी करणाऱ्या सहा पोलिसांना सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. सशस्त्र पोलिस दलातील दोन पोलिसांसह भांडुप पोलिस ठाण्यातील चौघांचा यामध्ये समावेश आहे. विभागीय चौकशीअंती मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ...
मुंबईतील आरे परिसरातून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. पर्यावरण विभाग आरेच्या जंगलातून जाणाऱ्या वाहनांवर ग्रीन टोल लावण्याची शक्यता आहे. ...