गेल्या काही महिन्यांपासून भोंगळ कारभारामुळे टीकेच्या केंद्रस्थानी असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या अजब कारभाराचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. या वेळी निमित्त ठरले ते विधि शाखेच्या निकालांचे. विधि शाखेच्या रखडलेल्या निकालांपैकी तीन विषयांचे निकाल शुक्रवा ...
मुंबई विद्यापीठात उशिरा लागलेले निकाल, त्यातील घोळ, परीक्षेतील त्रुटी या साऱ्या प्रकारानंतर, आता अस्थायी कामगारांचा प्रश्न समोर आला आहे. ऐन परीक्षांच्या काळात अतिरिक्त काम न करण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठ कामगार संघटनेने घेतला आहे. ...
रत्नागिरी उपकेंद्राचे सक्षमीकरण करून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संलग्नीत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सोईसुविधा, आता रत्नागिरी उपकेंद्रात उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला आहे. ...
मुंबई विद्यापीठाच्या २०१७-१८ शैक्षणिक वर्षातील वाणिज्य पदवीची तृतीय वर्षाची परीक्षा मंगळवारी, ३ एप्रिलपासून सुरू होत आहे. या परीक्षेस एकूण ७५ हजार ३६० विद्यार्थी असून त्यात ७५:२५ या नव्या पॅटर्नसह ...
मुंबई विद्यापीठाविरोधात वारंवार आंदोलन केल्यानंतरही प्रशासन मागण्यांची पूर्तता करत नसल्याच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी आता प्रतिकार चळवळ उभारली आहे. या चळवळीअंतर्गत विद्यापीठाच्या कलिना संकुलाचे मुख्य द्वार रोखून जाहीर निषेध करण्याचा इशारा विद्यार्थ ...
विकासकामांना प्राधान्यक्रम देत मुंबई विद्यापीठाचा सर्वसमावेशक २०१८-१९ सालचा ५७२.६० कोटींचा अर्थसंकल्प शनिवारच्या अधिसभेत मंजूर करण्यात आला. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित अधिसभेत या वर्षीचा अर्थसंकल्प मंजूर करण्या ...