मुंबई इंडियन्सनं आतापर्यंत पाच वेळा आयपीएल जेतेपद पटकावलं आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली त्यांनी ही जेतेपदं पटकावली आहेत. त्यांनी २०१३, २०१५, २०१७, २०१९ व २०२० साली विजेतेपदाचा चषक उंचावला आहे. आयपीएल इतिहासातील तो सर्वात यशस्वी संघ आहे Read More
IPL 2025, Qualifier 2: क्वालिफायर २ दरम्यान मुसळधार पाऊस पडला आणि सामन्याचा निकाल नाही लागला तर कोणता संघ अंतिम फेसीसाठी पात्र ठरेल याचा घेतलेला हा आढावा. ...
प्रसिद्ध कृष्णा अव्वलस्थानी कायम राहणार की मुंबई इंडियन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या ताफ्यातील गोलंदाज सर्वाधिक विकेट्सचा डाव साधणार ते पाहण्याजोगे असेल. ...
Top-Five Controversies in IPL History: लखनौ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद सामन्यात दिग्वेश सिंग राठी आणि अभिषेक शर्मा यांच्यात जोरदार वाद झाला. ...