पावसाला सुरुवात होताच वीज खंडित होण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून भोसरी एमआयडीसीतील वीजपुरवठा सातत्याने खंडित होत आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. लघुउद्योजकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ...
मराठवाडा दुष्काळाने होरपळतो आहे. त्यामुळे भविष्यात विभागातील शेती, उद्योग आणि पिण्याच्या पाण्यासाठी ‘वॉटरग्रीड’ निर्मितीचा विचार २०१६ साली पुढे आला. त्याचे भूमिपूजन येत्या काही महिन्यांत होण्याची शक्यता असून ती योजना नेमकी काय आहे, हे समजावे, यासाठी ...
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने विधानसभेला नवे चेहरे मैदानात उतरविण्याचे जाहीर केले असले तरी जिल्ह्यात विद्यमान नेतृत्व सोडून पर्यायी सक्षम नेतृत्वच नसल्याने आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, के. पी. पाटील हेच उमेदवारीचे दावे ...
कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून ऋतुराज पाटील यांनी निवडणूक लढवावी, आम्ही सारे तुमच्या पाठीशी एक दिलाने आहोत असा आग्रह शुक्रवारी शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी धरला... निमित्त होतं ऋतुराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा समारंभाचं. ...
बस दुरुस्त करीत असताना दोन बसमध्ये सापडून गंभीर जखमी झालेल्या अतांत्रिक कर्मचाऱ्याच्या अपघात प्रकरणी राज्यातील पाच आमदारांनी तारांकित प्रश्न उपस्थित केल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. ...