बकरी पाळायची आणि गरजेच्या वेळी विकायची एवढाच समज ग्रामीण भागात आहे. पण बकरीच्या निरुपयोगी घटकापासून उद्योगाला चालना मिळू शकते, हे दाखवून दिले यवतमाळ जिल्ह्यातील महिलांनी. जिल्ह्यातील सात हजारावर महिलांना बकरीपासून नियमित रोजगार उपलब्ध झाला आहे. बकरीच ...
कोजागिरीच्या चांदण्यात दूध पिणे आरोग्यदायी मानले जाते. मात्र हेच दूध भेसळयुक्त असल्याने आरोग्यावर दुष्परिणामाचा धोका आहे. जिल्ह्यात दरदिवसाला सव्वालाख लिटर दुधाची गरज असते. प्रत्यक्षात डेअरीपर्यंत ७० हजार लिटरच दुध पोहचते. ...