मुंबई व कोकण मंडळातर्फे सोडतींमधील यशस्वी व पात्र लाभार्थ्यांना होणार फायदा; कोरोना विषाणू प्रादुर्भावाने उद्भवलेल्या परिस्थितीत दिलासा देणारा निर्णय ...
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरी भागांमध्ये २०२२ पर्यंत १३ लाख घरे उभारणीचे उद्दिष्ट असून, त्यातील ९ लाख घरे खासगी विकासकांच्या सहकार्याने बांधायची आहेत. आजवर त्याला अत्यल्प प्रतिसाद मिळत होता. ...