Makka-Jowar Kharedi : राज्यात मका व ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना एमएसपीचे स्वप्न दाखवून सरकारकडूनच आर्थिक अडचणीत ढकलले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. दोन महिन्यांपासून ३५.५८ कोटी रुपयांचे चुकारे रखडल्याने हजारो शेतकरी संकटात सापडले आहेत.(M ...
बदलत्या वातावरणामुळे प्रमुख पिके असलेल्या कांदा, गहू, हरभऱ्यावर मावा आणि करपा रोगाचा, तर द्राक्ष पिकावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. रोगांचा फैलाव रोखण्यासाठी औषध फवारणीचे प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांच्या खिशाला आर्थिक झळ बसू लागली आहे. ...
कारखाना हंगाम सुरू असल्याने उसाचे क्षेत्रही मोकळे होत आहे. या पार्श्वभूमीवर अनेक शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांकडे वळत उत्पादन वाढवले; मात्र बाजारातील अनिश्चिततेमुळे अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. ...
Papaya Processing : पपई फळाला अपेक्षित दर मिळत नाही. परिणामी शेतकऱ्यांची मोठी आर्थिक हानी होत असते. ज्यामुळे आपण विविध उत्पादनाच्या माध्यमातून पपईचे मूल्यवर्धन करून त्याद्वारे अधिक प्रमाणात नफा वाढवू शकतो. ...
खरीप पणन हंगाम सन २०२५-२६ मध्ये हमीभाव धान खरेदी केंद्रावर धान विक्री करून दोन महिन्याचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांना चुकारे देण्यात आले नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत आले आहे. ...
Tur Market : खुल्या बाजारात तुरीच्या दराने जोरदार उसळी घेतली असून, काही बाजार समित्यांमध्ये दर थेट साडेसात हजारांच्या पुढे गेले आहेत. यंदा अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले असताना, शेतकऱ्यांना मात्र या दरवाढीने मोठा दिलासा मिळत आहे. (Tur Market) ...
soybean market rate चार हजारांच्या आसपास सलग तीन वर्षे दर राहिलेला दर यंदा पाच हजारांच्या पुढे गेला आहे. दरात वाढ होईल, या अपेक्षेने घरात ठेवलेले सोयाबीन दरात वाढ होत नसल्याने मिळेल त्या दराने विकावे लागले. ...