आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Agriculture Success Story : नोकरी काय करायची, त्यात मन न रमल्याने चक्क नोकरी सोडून शेतीचा रस्ता धरणाऱ्या रुधाणा (ता. खामगाव) येथील शिक्षकाची यशगाथा इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्याला अर्थार्जन मिळवून देणारे आंबा पीक यावर्षीही नैसर्गिक संकटात सापडले आहे. वातावरणातील बदलामुळे या वर्षी जेमतेम २५ ते ३० टक्केच आंबा उत्पादन असून, योग्य दर न मिळाल्यास बागायतदारांची आर्थिक गणिते विसस्कळीत होणार आहेत. ...
Halad Bajar Bhav Sangli येथील मार्केट यार्डात २०२३-२४ या आर्थिक वर्षात प्रतिक्विंटल हळदीला १८ ते ३२ हजारापर्यंत दर मिळाला होता. दरात तेजी कायम होती. ...
सोलापूर जिल्ह्यातील केळीला निर्यातीसाठी रशियामध्ये मोठी संधी असून अरब देशांतील बाजारपेठेवर अवलंबून न राहता भविष्यात या ९ हजार कोटींच्या पर्यायी बाजारपेठेचा विचार केला जाऊ शकतो. ...