मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
राज्य सरकार मराठा समाजासोबत असून सर्व कायदेशीर पर्यायांचा विचार करुन दिलासादायक मार्ग काढण्यात येईल, असे सांगतानाच मराठा समाजाने संयम बाळगावा, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. ...
सरकारने आरक्षणावर आलेल्या स्थगितीसंदर्भात चार दिवसांत निर्णय घेतला नाही, तर समाज रस्त्यावर उतरेल, असा अल्टीमेटम देतानाच समाजाने सरकार, शिक्षणमंत्री आणि महाअधिवक्ता कुंभकोणी यांचा धिक्कार केला. ...
मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात अंतिरिम स्थगितीच्या निर्णयामुळे नाशिक येथे आयोजित बैठकीत केंद्र आणि राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आहे. मराठा आरक्षणाशिवाय शासकीय नोकरभरतीस विरोधही यावेळी करण्यात आला. सरकारने पुन्हा मोर्चे काढण्याची वाट बघू नये अन्यथ ...
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने सकल मराठा समाजाच्यावतीने तावडे हॉटेल येथे महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करण्यात आला पण या ठिकाणी बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलीसांनी आंदोलकांना ताब्यात घेतल्याने महामार्ग रोखला नाही. ...
मराठ्याना आरक्षण मिळाले पाहीजे. केंद्राने घटना दुरुस्ती करून ओबीसी कोटा वाढवावा. या मागणीसाठी रविवारी सकाळी मावळा कोल्हापूरतर्फे मिरजकर तिकटी येथे जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी राज्य व केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला. ...
मराठा आरक्षणाबाबत सरकार अजिबात मागे राहणार नाही. तुम्हाला न्याय मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे. कोणीही गैरसमज पसरवू नका, आपण एकजुटीने लढत आहोत असं आवाहनही त्यांनी मराठा समाजाला केले आहे. ...