मराठा आरक्षण हा महाराष्ट्रातील ज्वलंत मुद्दा बनला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी सकल मराठा क्रांती मोर्चा नावाने राज्यात जवळपास 53 मोर्चे काढण्यात आले. त्यानंतर, महाराष्ट्र सरकारने एसईबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण दिले आहे. त्यासाठी, अध्यादेशही काढण्यात आला आहे. केवळ, शिक्षण आणि नोकरीमध्ये हे एसईबीसी प्रवर्गातील आरक्षण लागू असणार आहे. Read More
Vinod Patil on state govt's reconsideration petition in supreme court over maratha reservation : राज्य सरकारने याचिका दाखल करण्यापूर्वी विनोद पाटील यांनी सुद्धा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली आहे. ...
सांगली : देवेंद्र फडणवीस , भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कारस्थानांमुळेच मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यामुळे ... ...
राज्य सरकारविरोधी भूमिका घेत आंदोलन करणार आहात का, असा प्रश्न फडणवीस यांना विचारण्यात आला होता. त्यावर, आता आम्ही शांत बसणार नाही, काय करणार हे लवकरच सांगण्यात येईल, असे फडणवीस यांनी म्हटले. ...
Maratha Reservation : आरक्षणासाठी कोल्हापुरातील सकल मराठा समाजातर्फे मंगळवारी महाराणी ताराराणी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होत यापुढे मूक नाही, तर ठोक मोर्चा काढण्याचा इशारा सकल मराठा समाजाने दिला हातात भगवे ध ...
Maratha Reservation : नाशिकमधील पत्रकार परिषदेत बोलताना सरकारसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचे संभाजीराजे यांनी सांगितलं. तसेच, सारथीला मोठा निधी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. ...
आगामी स्थानिक संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ओबीसीच्या राजकीय आरक्षणाचा मुद्दा समोर आला आहे. यासंदर्भात बोलताना थेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनीच इशारा दिला आहे. ...