मुंबई दौऱ्या दरम्यान मुंबईतील वायबी सेंटर येथे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार यांच्याशी संवाद साधल्यानतंर राष्ट्रगीता कार्यक्रम पार पडला. त्यावेळी, त्यांना राष्ट्रगीताचा (National Anthem) सन्मान राखण्याचा विसर पडल्याचा आरोप होत आहे ...
महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली अधिकृत माहिती शासनाने जाहीर करावी अशी मागणी भाजप आमदार आशिष शेलारांनी केली. विरोधकांना चिरडणाऱ्या "बंगाली हिंसेचे" धडे तर गिरवले जात ना ...
Congress News: वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून, भाजपविरोधातील लढाई अहंकाराने नाही, तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे. भाजपच्या हुकूमशाही वृत्तीविरोधात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस सातत्याने लढत आहे. दे ...