‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थात ‘सौभाग्य’ योजनेच्या माध्यमातून महावितरणच्या नांदेड परिमंडळात ज्या घरांमध्ये अद्यापपर्यंत वीज पोहोचली नाही, अशा १० हजार ६०४ कुटुंबांना वीजजोडणी देवून त्यांचे जीवन प्रकाशमान करण्यात आले आहे. ...
तालुक्यातील लऊळ येथे शेतात विद्युत प्रवाह उतरल्याने एक शेतकरी व राजेवाडी येथे विद्युत तर अंगावर पडल्याने एका चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना आज घडली. ...
दीड महिन्यांचा कालावधी होत असला, तरी अद्यापही प्रभाग क्रमांक १० मध्ये वाकलेले विद्युत खांब, बंद पथदिव्यांची समस्या कायम असल्याने महावितरणच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...
जिल्ह्यात वीज जोडणीपासून वंचित ५१ हजार २० कुटुंबियांना सौभाग्य योजनेअंतर्गत वीज जोडणी देण्याचे उदिष्ट आहे. ७ जुलैपासून सुरू केलेल्या विशेष मोहिमेतून हिंगोली जिल्ह्यातील आतापर्यंत ४ हजार ५६२ कुटुंबियांना वीज जोडणी देण्यात आल्याची माहिती महावितरणने दिल ...
वालसावंगी येथे वीजवितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत तब्बल २१ जणांना वीजचोरी करताना पकडले असून, त्यांच्याविरूध्द भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ ...
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये महावितरणचे नाव सदैवच आघाडीवर आहे. मीटर वाचनामध्ये मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी व त्यादृष्टीने भविष्यात मीटर वाचनात येणाऱ्या संभाव्य समस्यांचे निराकरण करण्याच्या हेतूने ग्राहकांकडील वीज ...