२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
महायुतीच्या सरकारने शरद पवार,उद्धव ठाकरे व काँग्रेसचे पदाधिकारी या ढोंगी शासनकर्त्यांचं पाप उघडे पाडले असून, राज्यातील तरुणांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे काम हे करीत असल्याने आम्ही त्यांचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष अड. हर्षल पाटील या ...