२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीवर आहेत. आरजेडी, तृणमूल काँग्रेसवरही दबाव आणून पक्ष फोडले जातायेत हे सत्य आहे असं राऊतांनी सांगितले. ...
Maharashtra Politics: पार्थ पवार यांचा पराभव झाल्यापासून अजित पवार नाराज आहेत. अजित पवार यांना आता राष्ट्रवादीत राहायचे नाही, असा दावा शिंदे गटाकडून करण्यात आला आहे. ...
Nagpur News महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेला खऱ्या अर्थाने जनतेपर्यंत नेण्याचे खरे श्रेय भाजपचे आमदार कृष्णा खोपडे व माजी नगरसेवक हरीश डिकोंडवार यांना जात असल्याचा टोला विरोधकच लगावत आहेत. मात्र, या एकूण विरोधनाट्यावरून भाजपमध्ये अंतर्गत धुसफूस सुर ...