Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव असून, ते दुधखुळे नाहीत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...
Kiran Mane on Sanjay Raut : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणात वेगवेगळ्या नाट्यमय घडामोडी घडताना आपण पाहत आहोत. याच पार्श्वभूमीवर किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ...
CM Eknath Shinde: मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर काल एकनाथ शिंदेंचं ठाण्यात जोरदार स्वागत झालं. ठाणेकर मुख्यमंत्री झाल्याचा आनंद यावेळी सर्वांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाला. ...
विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपचे ॲड. राहुल नार्वेकर यांना १६४ मते मिळाली होती, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांना १०७ मते मिळाली होती. तेवढेच संख्याबळ कायम ठेवत शिंदे सरकारने सोमवारी विश्वास दर्शक ठ ...
CM Eknath Shinde Floot Test Live: विधानसभेच्या विशेष अधिवेशनात रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीची पहिली लढाई शिंदे सरकारनं जिंकली. आज बहुमत चाचणी देखील १६४ विरुद्ध ९९ अशा मतांनी जिंकली. ...