नवे वनमंत्री संजय राठोड यांनी वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या बदल्यांवर यापुढे मंत्रालयीन स्तरावरुन नियंत्रण करण्याचे आदेश काढा, असे पत्रच काढले आहे. ...
अहमदनगर जिल्ह्यातील जलयुक्त शिवारची कामे, टँकर पाणीपुरवठा, तसेच चाराछावण्यांमध्ये अनियमितता झाल्याची तक्रार आ. रोहित पवार यांनी केली असून, त्याची चौकशी सरकार पातळीवर करू, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. ...
सध्याच्या धावपळीच्या जीवनात वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात स्पोर्ट्स मेडिसिनचा समावेश होणे आवश्यक असल्याचे मत वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केले. ...
आरोग्यविषयी प्रतिबंधात्मक आणि प्रबोधनात्मक सेवा लोकांपर्यंत पोहोचविण्याकरिता सर्व उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे टप्प्याटप्प्याने आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये रूपांतर केले जात आहेत. ...
राज्यातील ४२ हजार होमगार्ड गेल्या पाच महिन्यांपासून हक्काच्या मानधनापासून वंचित आहेत. दिवसरात्र रस्त्यावर बंदोबस्तासाठी पोलिसांबरोबर राबणाऱ्या या होमगार्डकडे राज्यसरकारचे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र आहे. ...