आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही लोकसभा मतदार संघात ३० लाख ५७ हजार ८७६ मतदारांनी मतदान केले आहे. यातील ४९ हजार ७७५ मतदारांनी या तिन्ही खासदाराना आणि ६३ उमेदवारांना नापसंती दर्शवली आहे. यासाठी या मतदारांना नोटा बटन दाबून आपला मतदानाचा हक्क बजावला ...
परेश रावल यांनी केलेले ट्वीट सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. कारण चौकीदार चोर है असे म्हणणाऱ्यांना त्यांनी या ट्वीटद्वारे अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे. ...