कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी ही घोषणा करताना सांगितले की, या चारही कामगार संहिता अधिसूचित करण्यात आल्या असून, आता त्या देशाचा कायदा बनल्या आहेत. ...
या योजनेचा लाभ अंत्योदय अन्न सुरक्षा योजना आणि प्राधान्य कुटुंब गटातील रेशनकार्डधारकांना मिळणार आहे. राज्यात मोठ्या संख्येने कुटुंबे या योजनेंतर्गत येत असल्याने मोफत ज्वारी वितरणाला मोठा प्रतिसाद मिळत आहे. ...
Work Life Balance : गेल्या काही वर्षांपासून वर्क लाईफ बॅलन्स हा मुद्दा सातत्याने चर्चेत येत आहे. आजच्या कॉर्पोरेट जगात कामाचा ताण इतका वाढला आहे की, कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याला किंवा दुःखालाही किंमत राहिलेली नाही. खासगी असो वा सरकारी, गरज असेल ...
Narayana Murthy on 72-Hours Work Culture : नारायण मूर्ती म्हणाले की, भारताचा आर्थिक विकास दर ६.५ टक्के आहे, जो ठीक आहे, परंतु चीनची अर्थव्यवस्था भारतापेक्षा जवळजवळ सहा पट मोठी आहे. ...
Group Health Insurance : नोकरी सोडणे किंवा बदलणे ही तुमच्या ऑफिस ग्रुप हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीची मुदत संपण्याच्या दिवशीच संपते. पण, पॉलिसी पोर्ट करुन तुम्ही तिचे फायदे मिळवू शकता. ...