गेली २० वर्षे स्टेशन रोडवरील ट्रेड सेंटर या भाड्याच्या इमारतीतून जिल्ह्याच्या कृषी विभागाचा संसार चालविणारे जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय आता स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित होत आहे. ...
प्रचलित नियमानुसार अनुदान आणि अघोषित शाळांना निधी देण्याचे आश्वासन राज्य सरकारने पूर्ण केलेले नाही; त्यामुळे सरकारच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे सोमवार (दि. १९) पासून धरणे आंदोलन केले जाणार आहे. मुंबईतील आझाद ...
केळोशी बु॥पैकी आवचितवाडी येथे गव्याच्या हल्ल्यात बळवंत भिकाजी जाधव ( वय ५४ ) हे गंभीर जखमी झाले असुन पुढील उपचारासाठी सिपीआर कोल्हापूर मध्ये दाखल केले आहे. या आठवडयातील परिसरातील ही दुसरी घटना असुन शेतकरी वर्गामध्ये कमालीची भिती पसरली आहे. ...
बालकांमध्ये वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी आजरा येथील चैतन्य सृजन व सेवा संस्थेने वेगळा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत अवघ्या दहा रुपयांत पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. गेल्या आठ वर्षांपासून लोकवर्गणी आणि देणगीतून हा उपक्रम राबविला जात आहे. ...
‘माफ करा, चूक झाली...’ अशा शब्दांत दिलगिरी व्यक्त करीत त्या दोन वृद्धांची मंगळवारी सकाळीच त्यांच्या मायेच्या माणसांनी भेट घेतली. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे जिवलग भेटल्याने अश्रूंच्या वर्षावात वृद्धाश्रमात जणू पुन्हा दिवाळीच साजरी झाली. ...
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत ध्वजदिन निधी संकलन १ कोटी२८ लाख झाले असून उर्वरीत उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समाजाने ध्वजनिधीसाठी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त मेजर सुभाष सासणे यांनी मंगळवारी येथे केले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात होणाऱ्या गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीस आळा घालण्यासाठी टोल फ्री क्रमांक १८००-२३३-०१०७ उपलब्ध करून दिला आहे. या क्रमांकावर नागरिकांनी तक्रार नोंदवावी. दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटक ...